
‘आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा’ – नाना पाटेकर
नाशिकमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नाना पाटेकर यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. शेतकरी संमेलनात