
कोणत्याही तुटवड्याशिवाय २५६ गिगावॅट विजेची विक्रमी मागणी पूर्ण
भारताने विजेची आतापर्यंतची सर्वाधिक २५६.१ गिगावॅटची मागणी कोणत्याही तुटवड्याशिवाय यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, ज्यामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रात आणि ग्रीड व्यवस्थापन क्षमतेमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला






