
*सरकारी काम आणि सहा महिने थांब नव्हे, सहा मिनिटांत झाले काम* *देवळालीच्या सुरंजे दाम्पत्याने अनुभवली प्रशासनातील संवेदनाशीलता* जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संवेदनशीलतेमुळे जमिनीचा विषय लागला मार्गी
नाशिक, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : प्रशासनातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचा संगम गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पहावयास मिळाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार





