
महाराष्ट्रात गेल्या ५ आर्थिक वर्षांत तब्बल ३६,२११ खाजगी कंपन्या बंद झाल्याची माहिती
महाराष्ट्रात गेल्या ५ आर्थिक वर्षांत तब्बल ३६,२११ खाजगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून ‘स्ट्राइक ऑफ’ (बंद) झाल्याची माहिती केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या




