भाडे करार व कोणत्याही प्रकारच्या नोटरी वा करारा करिता वा सरकारी कामा करिता वापरले जाणारे 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प बंद झाले आहे. त्याचे कारण आहे तुमची आमची लाडकी बहीण योजना आता कोणताही करार वा खाजगी वा सरकारी कामासाठी जनतेला किमान 500 रुपयांचे स्टॅम्प वापरावे लागणार आहे. (बोलभिडूच्या सौजन्याने)
याचा सरळ साधा अर्थ
सरकार आपल्या खजिन्यातून एक छदाम ही देत नाही. जनतेच्या खिशाला कातरी लावल्या शिवाय लोक कल्याणकारी योजना येत नाही.
Vote Here
Recent Posts
भारतीय सांख्यिकी संस्थेने ५९ वा दीक्षांत समारंभ साजरा
The Sapiens News
February 4, 2025
बेटी बचाओ बेटी पढाओची दहा वर्षे: पलामूमध्ये झारखंडचे प्रयत्न
The Sapiens News
February 3, 2025
ट्रम्पचा टॅरिफ जुगार: पुढे ‘वेदना’ आहेत, पण अमेरिकेचे हित सुरक्षित करण्यासाठी ‘किंमत योग्य’ आहे
The Sapiens News
February 2, 2025
भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद राखले
The Sapiens News
February 2, 2025