
मुसळधार पाऊस, मिझोराममध्ये भूस्खलनामुळे 22 जणांचा मृत्यू
रेमाल’ चक्रीवादळानंतर भूस्खलन आणि संततधार पावसामुळे मिझोराममध्ये मंगळवारी कोसळलेल्या दगडखाणीतील १३ जणांसह किमान २२ जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका मोठ्या भूस्खलनात, दोन अल्पवयीन



















